
हर्षवर्धन सपकाळ यांनी मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले, "एका लाईनमध्ये फोटो लावाण्याच्या अनुषंगाने बोललो होतो. भारतीय जनता पक्षाला ध चा मा करण्याची सवय आहे. मुळात त्यांना महाराष्ट्रात दंगली घडवून नसलेले वाद उभे करायचे आहेत. छ. शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते आमचा स्वाभिमान आहेत."