
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भातल्या चर्चांना उधाण आलंय. यासंदर्भात दावे प्रतिदावे केले जात असल्याने खरच विलीनीकरणावर चर्चा झाली का याबाबत विविध तर्क लढवले जाऊ लागलेत. त्यानंतर आता विलीनीकरणात कोणते अडथळे येतायत हा प्रश्न आहे.