मंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर असलेला अब्रु नुकसानीचा खटला मागे घेतला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच सगळीकडे चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते हसत खेळत मालेगाव कोर्टात गेले आणि हे प्रकरण निकाली लावले.