
उल्हासनगरमध्ये एका दुकानात काम करत असताना स्वतःचा काहीतरी व्यवसाय हवा, या उद्देशाने विठ्ठल संते यांनी 11 हजार रुपयांपासून घरातूनच छोटासा व्यवसाय सुरू केला. आज यामध्ये त्यांनी लहान मुलांच्या छोट्या- मोठ्या वस्तू तसेच स्त्रियांच्या अलंकारापासून ते मयताच्या केफनापर्यंत सर्व वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. या ठिकाणी आल्यावर गिऱ्हाईक हव्या असलेल्या वस्तू अगदी कमी भावात खरेदी करू शकतो. यांच्या या घरगुती दुकानाचा फायदा कल्याण मधील अनेक गावांना होताना दिसतो.
Last Updated: November 19, 2025, 14:31 ISTपुणे : शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. मात्र पुण्यातील तेजल कदम यांनी इंजिनिअरिंगनंतर वेगळा मार्ग निवडत, व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांनी सुरू केलेल्या रयत खानावळच्या माध्यमातून त्यांनी व्यवसाय क्षेत्रात आपले पाऊल भक्कम रोवले आहे. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना तेजल कदम यांनी दिली.
Last Updated: November 19, 2025, 18:55 ISTसोलापूर: सध्या बहुतांश तरुणांचा कल शिक्षण घेऊन एखादी नोकरी शोधण्याकडे असतो. परंतु, सोलापूर जिल्ह्यात बारावी विज्ञात शाखेत शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्यानं एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. परंपरागत शेतकरी कुटुंबातील गौरव शिंगाडे यानं शिक्षण घेत शेती सुरू केलीये. पाऊण एकर शेतात झेंडूची शेती केली असून त्यानं यातून एक लाख रुपयांपर्यंत कमाई केली आहे.
Last Updated: November 19, 2025, 18:06 ISTसोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावात राहणारा 29 वर्षे तरुण राहुल घागरे यांनी तीन महिन्यापूर्वी तीन एकर मध्ये गुलछडीची लागवड केली होती. यासाठी त्यांना जवळपास 70 ते 80 हजार रुपयांचा खर्च आला आहे. तर पहिल्यांदाच लागवड केलेल्या गुडछडीपासून तीन वर्ष उत्पन्न राहुल घागरे यांना मिळणार असून वर्षाला नऊ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न राहुल घागरे गुलछडी विक्रीतून घेत आहे. या संदर्भात अधिक माहिती तरुण शेतकरी राहुल घागरे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
Last Updated: November 19, 2025, 17:27 ISTठाणे : नॉनव्हेज प्रेमींना वेगवेगळ्या पद्धतीने मटण, चिकन, मासे खाण्याची सवय असते. परंतु काहींना मटणामध्येच काहीतरी वेगळ्या पद्धतीने भाजी किंवा सुका मटण, लाल मटण सहज बनवतो. परंतु आपल्याला हवी असलेली चव आणि मसालेदार मटण आपण साध्या आणि सोप्या पद्धतीत घरीच बनवू शकतो. झणझणीत आगरी मटण हा एक महाराष्ट्रातील, विशेषतः किनारपट्टीवरील, मसालेदार आणि चविष्ट मटण रस्सा आहे
Last Updated: November 19, 2025, 16:59 ISTमुंबई: लग्नाचा सीझन सुरू झाला आहे आणि अनेकांची लग्नाची तयारी आता जोरात सुरू आहे. लग्नाच्या दोन- चार दिवस आधी अनेकजण फेशियल, स्किन ट्रीटमेंट किंवा नवे प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात करतात. पण ब्युटीशियन सोनाली सोनी सांगतात की चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणायचा असेल तर शेवटच्या क्षणी केलेली तयारी फार उपयोगाची ठरत नाही. चेहऱ्याची काळजी किमान तीन ते चार महिने आधीपासून सुरू करणे आवश्यक आहे.
Last Updated: November 19, 2025, 16:34 IST