TRENDING:

एरंडीचं तेल औषधी असताना मग त्यापासून विष कसं काय बनतं? वाचा सविस्तर

पुणे

पुणे: भारतीय गुप्तचर यंत्रणांनी अलीकडे अहमदाबादसह देशातील काही महत्वाच्या ठिकाणांवर मोठा रासायनिक हल्ला करण्याचा डाव उधळून लावला. या कटात रिसीन नावाच्या अत्यंत घातक रसायनाचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे हे विष एरंडीच्या बियांपासून तयार होतं. एरंडीचं तेल अनेकांच्या घरी औषध म्हणून वापरलं जातं, पचनासाठी आणि इतर अनेक त्रासांवर ते उपयुक्त मानलं जातं. त्यामुळे औषधी मानल्या जाणाऱ्या एरंडीचा विष म्हणून वापर कसा केला गेला ? आणि महत्त्वाचं म्हणजे एरंडेच्या कोणत्या भागापासून विष तयार केलं जाऊ शकत ? याविषयी जाणून घेणार आहोत

Last Updated: November 15, 2025, 14:01 IST
Advertisement

Success Story : शेतकरी नव्हे CA वाल्या ताईंची कमाल, मराठवाड्यात यशस्वी केली केशरची शेती!

छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा म्हणजे दुष्काळ आणि कोरडे हवामान, अशा प्रतिमेमुळे इथे केशर शेतीची कल्पनाही करणे कठीण मानले जाते. मात्र छत्रपती संभाजीनगरच्या येथील सीए प्रिया अग्रवाल यांनी या अशक्य वाटणाऱ्या संकल्पनेलाच आकार देत एक अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे. जवळपास वर्षभर सातत्याने माहिती गोळा करून, अभ्यास करून आणि विविध तांत्रिक उपाय आजमावत त्यांनी आपल्या घरातील एका छोट्याशा खोलीत केशराची लागवड उभी केली आणि तब्बल 35 ग्रॅम शुद्ध केशरचे उत्पादन घेतले. आता या उपक्रमाला व्यावसायिक रूप देण्याचा त्यांचा संकल्प असल्याचे प्रिया अग्रवाल यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

Last Updated: November 15, 2025, 16:25 IST

Agrcultre News : रब्बी पिकांची वाढ होईल चांगली, कोणत्या कराव्या उपाययोजना? संपूर्ण माहितीचा Video

बीड

बीड : हिवाळ्याचा हंगाम सुरू होताच रब्बी पिकांची लागवड ग्रामीण भागात जोर धरते. गहू, हरभरा, ज्वारी, मटार, मोहरी अशा पिकांचे उत्पादन या हंगामात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, तापमानातील अचानक घट, दवबिंदूंची वाढ आणि थंडीच्या लाटेमुळे अनेकदा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात योग्य नियोजन आणि वैज्ञानिक पद्धतीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.

Last Updated: November 15, 2025, 16:07 IST
Advertisement

Mumbai Market : लग्नासाठी फक्त 15 रुपयांपासून इथेनिक बांगड्या, व्यवसायाठी खरेदीची संधी, मुंबई इथं आहे मार्केट

मुंबई: गेल्या काही वर्षांमध्ये इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. साडी, लेहेंगा किंवा ट्रेंडी कुर्ती कोणताही पोशाख असो, त्याला उठावदार लुक देण्यासाठी बांगड्या हा महिलांचा आवडता दागिना आहे. अशा वेळी जर तुम्हालाही कमी भांडवलात इथेनिक ज्वेलरीचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर मुंबईतील मालाड येथील क्रिस्टल प्लाझा मार्केट हे योग्य ठिकाण आहे.

Last Updated: November 15, 2025, 15:37 IST

24 वर्षाच्या तरुणाची कमाल, 4 हजार पुस्तकांसह सुरू केला अनोखा बुक कॅफे, काय आहे खास?

मुंबई : मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरात पुस्तकांच्या सान्निध्यात शांत बसायला जागा शोधणं आजही अनेकांसाठी आव्हानच असतं. पण रुपारेल कॉलेजच्या शेजारी अवघ्या 24 वर्षांच्या नितीन राकेश नाई तरुणाने सुरू केलेले बुक कॅफे हे त्या सर्वांसाठी एक अनोखं आणि आकर्षक ठिकाण ठरत आहे. विशेष म्हणजे इथे 100–200 नव्हे तर तब्बल 4 हजारांहून अधिक पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Last Updated: November 15, 2025, 15:34 IST
Advertisement

Fraud Alert: पेमेंट झाल्याचा आवाज येतोय, पण...,स्कॅनच्या नावाने नवा स्कॅम मार्केटमध्ये!

सोलापूर: फोन पे आणि गुगल पे सारख्या दिसणाऱ्या क्लोन ॲपमुळे नागरिक आणि व्यापाऱ्याचे फसवणूक होत आहे. हा ॲप दिसायला फोन पे सारखाच आहे, पेमेंट केल्यावर येणारा आवाज आणि पेमेंट हिस्टरी फोन पे सारखेच आहे. पण व्यापारी किंवा नागरिकांच्या अकाऊंटमध्ये पैसे जात नाही आणि यातच त्यांची फसवणूक होते. बनावट फोन ॲपद्वारे फसवणूक कशा प्रकारे होते व आपली फसवणूक झालीय हे कसं समजायचं या संदर्भात अधिक माहिती सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

Last Updated: November 15, 2025, 14:29 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
एरंडीचं तेल औषधी असताना मग त्यापासून विष कसं काय बनतं? वाचा सविस्तर
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल