
पुणे : रोजच्या जेवणात आणि नाश्त्यात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तरीही गावरान पदार्थांना अनेकांची पसंती असते. असाच एक पदार्थ म्हणजे हुरड्याचे थालीपीठ होय. अनेकांना आवडणारा हा पदार्थ बनवायचा कसा? असा प्रश्न सर्वांना असतो. गावरान हुरड्यापासून थालीपीठ बनवण्याची रेसिपी पुणे येथील गृहिणी स्वाती लोणकर यांनी सांगितली आहे.
Last Updated: November 17, 2025, 15:32 ISTछत्रपती संभाजीनगर : गाजर आणि बीट आपल्या शरीरासाठी खाणं अत्यंत चांगलं असतं. यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व असतात. ते आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामुळे गाजर आणि बीटापासून चटणी कशी तयार करायची? याची रेसिपी आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधील गृहिणी मेघना देशपांडे यांनी सांगितली आहे.
Last Updated: November 17, 2025, 19:58 ISTछत्रपती संभाजीनगर : मानवी जीवनात आणि निसर्गात वनस्पतींचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे अगदी धर्म ग्रंथातही वृक्षवल्लींबाबत लिहलं गेलंय. सध्याच्या काळात वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज बनलीय. मात्र, काही इनडोअर झाडेही आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल तर ही झाडे फार लाभदायी आहेत, असे छत्रपती संभाजीनगर येथील वनस्पती संशोधक हर्षवर्धन कर्णिक सांगतात.
Last Updated: November 17, 2025, 19:32 ISTवर्धा: थंडीचे दिवस हे विविध कारणांनी अनेकांना आवडत असले तरी या काळात अनेक समस्या आणि आजार उद्भवतात. विशेषतः वृद्धांना थंडीचा त्रास होतो आणि हृदयरोग किंवा पॅरालिसिस सारखा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वृद्धांनी थंडीत स्वतःची काळजी कशी घ्यावी?आहारात कोणत्या वस्तूंचा समावेश करावा याबद्दल आपण वर्धा येथील डॉक्टर जयंत गांडोळे यांच्याकडून जाणून घेऊया.
Last Updated: November 17, 2025, 19:04 ISTजालना: भल्या पहाटे आपल्या दारावर आलेले गोंधळी तुम्हाला नक्कीच आठवत असतील. हल्ली हे चित्र दुर्मिळ होत चाललंय. मात्र जालन्यातील उगले कुटुंब मागील अनेक वर्षांपासून गोंधळी कला जोपासण्याचे काम करतंय. संबळाच्या तालावर सुरेल आवाजात लोकदेवतांची गाणी म्हणून ते आपली उपजीविका करतात. मात्र हल्लीच्या इंटरनेटच्या काळामध्ये त्यांच्या या कलेला राजश्रय मिळेनासा झालाय. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक देखील त्यांच्या यात्रेला भाव देत नाहीत. यामुळेच या कलाकारांवर उपासमारीची वेळ आलीये.
Last Updated: November 17, 2025, 18:25 ISTछत्रपती संभाजीनगर : आपल्या देशात अनेक रूढी आणि परंपरा आजही पाळल्या जातात. अनेक गावात वेगवगेळ्या आश्या रूढी आणि परंपरा या चालत आलेल्या असतात. या विषयी आपल्या सर्वाना जाणून घेण्याची ही ईच्छा असतेच. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असं एक गाव आहे या गावामध्ये मुला-मुलींचे लग्न गावात होत नाहीत. या गावातील मुला-मुलींचे लग्न गावाच्या बाहेर लावली जातात. शिवाय गावातील घरावर दुसरा मजला चढवला जात नाही. शेकडो वर्षांची ही परंपरा आजही कायम आहे.
Last Updated: November 17, 2025, 17:38 IST