TRENDING:

सोलापूरच्या या गावात चुकूनही तोडत नाहीत कडूलिंबाचं पान, कारण काय तर

सोलापूर : कडूलिंबाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण हे रोप औषधी गुणांनी परिपूर्ण असतं. कडूलिंबाची पानं तर प्रचंड आरोग्यपयोगी मानली जातात. परंतु सोलापुरातील एका गावात मात्र अजब प्रथा आहे. इथं कडूलिंबाची झाडं असूनही लोक त्यांचं एक पानही तोडत नाहीत. बरं, झाडं वाचवणं, पर्यावरणाचं रक्षण करणं हे यामागचं उद्दिष्ट नाहीये. तर, यामागे आहे धार्मिक मान्यता.

Last Updated: October 31, 2025, 19:22 IST
Advertisement

भगर खाण्याचे आहेत भरपूर फायदे, अनेकांना माहिती नसेल, तज्ज्ञांनी काय सांगितलं?

छत्रपती संभाजीनगर : उद्या कार्तिकी एकादशी आहे. एकादशीचा उपवास हा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या उपवासाला आपण सर्वजण साबुदाणा खिचडी किंवा भगर खातो. यामध्ये भगर खाण्याचे शरीराला भरपूर फायदे भेटतात. भगरमधून आपल्याला प्रोटीन, फायबर मिळतात. त्यासोबत अजून असे खूप फायदे आहेत. त्यामुळे भगर खाण्याचे नेमके काय फायदे आहेत, याबाबत आहारतज्ञ अलका कर्णिक यांनी महत्त्वाची माहिती दिली.

Last Updated: October 31, 2025, 20:15 IST

कार्तिकी एकादशीला बनवा मोकळी, मऊ साबुदाणा खिचडी; चिकट होणार नाही! Recipe

मुंबई : उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वड्यांचा बेत केला जातो. १ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. या दिवशी उपवास पाळणार असाल तर साबुदाणे खिचडीची सोपी रेसिपी पाहूया. ज्यामुळे खिचडी चिकटही होणार नाही आणि कच्चीही राहणार नाही. गृहिणी छाया शिंदे यांनी ही खमंग साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी सांगितली आहे.

Last Updated: October 31, 2025, 19:42 IST
Advertisement

'या' गावाला म्हणतात 'पांडवांची पोफळी', इथं खरंच आले होते का पांडव?

सोलापूर : जिल्ह्यात शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर पोफळी गाव आहे. या गावात धर्मराजा यांचं मंदिर असून गावाला 'पांडवांची पोफळी' म्हटलं जातं. इकडं जो कुणी येतो त्याला गावाला हे असं नाव का दिलं असेल बरं, खरंच इथं पांडव आले होते का? असा प्रश्नच पडतो. याबाबत सांगितली जाते एक खास आख्यायिका.

Last Updated: October 31, 2025, 19:03 IST

मुंबईत मिळतोय विदर्भ वडापाव! खवय्यांच्या लागतायेत रांगा, काय आहे खास?

Food

मुंबई : महाराष्ट्रात जशी बारा मैलांवर भाषा बदलते तशी तेथील खाद्य संस्कृतीही बदलते. त्यामुळे प्रत्येक प्रदेशाची एक वेगळी खाद्य संस्कृतीही आहे. मुंबईची खास ओळख असलेल्या वाडापाव पैकी एक म्हणजे विदर्भ वडापाव. हा वडापाव खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहिला मिळते. या ठिकाणी 20 रुपयांपासून वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव खायला मिळतात.

Last Updated: October 31, 2025, 18:31 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
सोलापूरच्या या गावात चुकूनही तोडत नाहीत कडूलिंबाचं पान, कारण काय तर
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल