valentines special: आयुष्यभर संसारात राहील गोडवा; कोणाला कोणत्या राशीचा जोडीदार लकी ठरतो?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
valentines special Rashifal: एखाद्या जोडप्यामध्ये पहिल्याच नजरेत प्रेम होतं आणि ते नातं आयुष्यभर टिकतं. पण, काहींच्या बाबतीत लग्नानंतरही नात्यात दुरावा निर्माण झाल्याचेही दिसून येते. ज्योतिषांच्या मते, आपल्या राशीनुसार प्रेम पार्टनर किंवा लग्नासाठी जोडीदार निवडला तर आयुष्यभर नात्यात गोडवा राहतो. प्रेम आणि लग्न राशीच्या विरुद्ध झाले तर आयुष्यात अडचणी-वाद होऊ शकतात. व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. राशीनुसार तुमचा जोडीदार निवडलात तर तुम्ही एकमेकांसाठी परफेक्ट पार्टनर बनू शकता. प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुदगल यांनी राशींच्या जुळवलेल्या जोड्या पाहुया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


