Car insurance : फक्त स्वस्त नाही, ‘योग्य’ पॉलिसी निवडा; कार इन्शुरन्स घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
चुकीची पॉलिसी निवडली किंवा घाईत निर्णय घेतला तर हजारो रुपयांचा फटका बसू शकतो. त्यामुळे कार खरेदी इतकंच कार इन्शुरन्स निवडणंही महत्त्वाचं आहे.
खरं तर आजच्या काळात कार खरेदी करणं म्हणजे केवळ वाहन घेणं नाही, तर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय असतो. गाडीचा मॉडेल, फीचर्स, कलर या गोष्टी लोक अतिशय काळजीपूर्वक निवडतात. पण याच वेळी एक गोष्ट अनेकदा दुर्लक्षित होते. ती म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी. चुकीची पॉलिसी निवडली किंवा घाईत निर्णय घेतला तर हजारो रुपयांचा फटका बसू शकतो. त्यामुळे कार खरेदीइतकंच कार इन्शुरन्स निवडणंही महत्त्वाचं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
उदाहरणार्थ1 वर्षाची पॉलिसी = 18,000 रुपये3 वर्षांची पॉलिसी = 48,000 रुपयेयामुळे एकूण 6,000 रुपयांची बचत होते.थर्ड पार्टी विरुद्ध कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्सभारतामध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे. हे दुसऱ्या व्यक्तीला झालेल्या नुकसानीची भरपाई करते. पण तुमच्या स्वतःच्या कारचं नुकसान मात्र यात कव्हर होत नाही.
advertisement
advertisement


