41 वर्षांपूर्वीचा हा फेमस TV शो, ज्यात झळकलेत रामायण-महाभारतातील सर्वच कलाकार, 26 एपिसोडने रचला इतिहास
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
India Most Famous TV Show : 80-90 च्या दशकातील छोट्या पडद्यावरील सर्वच कार्यक्रमांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. पण 41 वर्षांपूर्वी आलेल्या एका फेमस TV शोच्या 26 एपिसोडने मात्र इतिहास रचला आहे.
80-90 च्या दशकातील छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. दमदार कथानक आणि साधी, सरळ, सोपी भाषा हे या TV शोच्या यशाचं गुपित होतं. या टीव्ही शोमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा अशा सर्व गोष्टींची झलक पाहायला मिळाली. विशेष म्हणजे हे टीव्ही शो सुरू झाले की रस्त्यावर एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळत असे. आजही या मालिकांच्या आठवणीत प्रेक्षक भावूक होतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









