Mayuri Wagh : घटस्फोटाच्या 6 वर्षांनी लग्न करणार मयुरी वाघ? पुन्हा प्रेमात पडण्याबद्दल स्पष्टच बोलली, 'एखादी व्यक्ती...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Mayuri Wagh Divorce Controversy : घटस्फोटाच्या अनेक वर्षांनी मयुरीने विशेष मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने आपल्या आयुष्यातील कठीण काळाबद्दलचा संघर्ष अगदी मोकळेपणाने शेअर केला आहे.
मराठी मालिका </a>विश्वातील एक सोज्वळ चेहरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मयुरी वाघ हिने 'अस्मिता' या गाजलेल्या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. " width="750" height="938" /> मुंबई: मराठी मालिका विश्वातील एक सोज्वळ चेहरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मयुरी वाघ हिने 'अस्मिता' या गाजलेल्या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तिने अत्यंत धक्कादायक खुलासा करताना सांगितले, "एखादी व्यक्ती माझ्यावर हात उचलतेय, हे कसं काय घडू शकतं? हे मला पचवणं खूप कठीण होतं. मी कायदेशीर गोष्टी सुद्धा करू शकले असते, पण काहीच केलं नाही. कारण मी सतत दडपणाखाली होते. आता कोणत्या गोष्टीवरून वाद होईल, समोरच्याची प्रतिक्रिया काय असेल, याचा काहीच अंदाज नव्हता."
advertisement
advertisement
मयुरी म्हणाली, "रिलेशनशिपमध्ये आदर आणि विश्वास या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. प्रेम वगैरे सगळं ठीक आहे, पण चारचौघांत समोरच्या व्यक्तीचा आदर करणं महत्त्वाचं असतं." भविष्यात कोणावरही लगेच विश्वास ठेवणे आता कठीण जात असल्याचे तिने सांगितले. तथापि, 'अस्मिता' नंतर मयुरी 'अबोली' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती.











