...तर अमिताभ बच्चन कधीच झाले नसते स्टार हिरो, 'रेहमान'च्या वडिलांच्या एका निर्णयानं बदललं नशीब
- Published by:Minal Gurav
Last Updated:
गेली अनेक बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे अमिताभ बच्चन कधीच स्टार हिरो झाले नसते. धुरंधरच्या रेहमानच्या वडिलांच्या एका निर्णयामुळे अमिताभ यांचं नशीब बदललं.
advertisement
advertisement
advertisement
अमिताभ बच्चन ज्या काळात स्ट्रगल करत होते त्याच काळात अभिनेते विनोद खन्ना हे एक मोठं नाव होतं. एकीकडे अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅन, तर दुसरीकडे विनोद खन्ना हे हँडसम हंक म्हणून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले होते. दोघांची व्यक्तिमत्त्वं पूर्णपणे वेगळी होती आणि त्यामुळेच एकत्र पडद्यावर दिसले की प्रेक्षक थिएटर डोक्यावर घ्यायचे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ओशो आश्रमातून परत आल्यानंतर विनोद खन्ना यांनी त्यांच्या करिअरची दुसरी इनिंग सुरू केली आणि तीही दमदार ठरली. 'सत्यमेव जयते', 'दयावान'सारखे त्यांचे सिनेमे खूप गाजले. मात्र तोपर्यंत अमिताभ बच्चन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. दोघे एकत्र असलेल्या सिनेमांमध्ये आधी अमिताभ बच्चन यांचं नाव झळकायचं आणि नंतर विनोद खन्ना यांचं. त्यावेळी दिग्दर्शकांनी हा मोठा निर्णय घेतला होता.
advertisement









