Chanakya Niti : संकट, अडचण काहीही असो; चाणक्यनीतीत दिलाय त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya Niti in Marathi : आचार्य चाणक्य यांच्या 5 महत्त्वाच्या शिकवणी जाणून घ्या, ज्या तुम्हाला कठीण परिस्थितीत बळ देतील आणि तुमच्या आयुष्यात स्थिरता आणतील.
advertisement
चाणक्य म्हणतात संकटाच्या वेळी संयम सर्वात महत्त्वाचा असतो. घाईघाईने घेतलेला निर्णय आणखी मोठ्या संकटाला कारणीभूत ठरू शकतो. संयम समस्यांवर उपाय शोधण्याचा मार्ग मोकळा करतो. प्रतिकूल परिस्थितीत आत्मसंयम हाच माणसाला बलवान बनवतो. राग, क्रोध आणि निराशा केवळ अडचणी वाढवतात. अशा वेळी संयम ही यशाची गुरुकिल्ली आहे.
advertisement
advertisement
advertisement