उन्हात ग्लासभर ऊसाचा रस गटागट पिता? थांबा! काही दिवसांनी जाणवेल भयंकर त्रास
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
उन्हाळ्यात रस्त्याने चालताना बहुतेकदा धाप लागते. सध्यातर उकाडा अतिशय वाढलाय. त्यामुळे रस्त्यात थांबून काहीतरी थंडगार प्यावं असं वाटतं. अनेकजण अशावेळी ऊसाचा रस पितात. बऱ्याचदा दोन-दोन ग्लास भरून हा रस प्यायला तरी जीवाला हायसं वाटत नाही. खरंतर ऊस शरिरासाठी फायदेशीर आहेच, परंतु त्याचा रस पिण्याला काही मर्यादा आहेत, अतिप्रमाणात हा रस शरिरात गेल्यास आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. (जितेन्द्र बेनीवाल, प्रतिनिधी / फरीदाबाद)
advertisement
advertisement
advertisement
रक्त पातळ झाल्याने शरिरावर कुठे जखम झाल्यास भरपूर रक्तस्त्राव होतो. दरम्यान, ऊसाच्या फायद्याबद्दल बोलायचं झाल्यास, कावीळ आजारावर ऊस अत्यंत रामबाण मानला जातो. त्यामुळे यकृतही सुदृढ राहतं. त्यात विविध अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे यकृताचं कार्य सुरळीत राहतं. शिवाय बिलीरुबीनचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास ऊसामुळे मदत मिळते.
advertisement