Tips and Tricks : पाण्याच्या बॉटलमधून वास येतोय? 'ही' युक्ती वापरा, बॉटल होईल अगदी स्वच्छ..
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Water bottle cleaning tips : दररोज पाण्याच्या बाटलीत पाणी ठेवल्याने काही दिवसांनी त्याचा वास येऊ शकतो. ताक, दूध किंवा इतर वस्तू साठवल्यानेही दुर्गंधी येऊ शकते. अशावेळी बॉटलमधून दुर्गंधी येऊ लागते आणि त्यातील पाणी प्यावेसे वाटत नाही. आज आपण बॉटल स्वच्छ कारण्यासाटःई काही टिप्स पाहणार आहोत, ज्याने हा वास पूर्णपणे नाहीसा होईल.
advertisement
या युक्तीने वास दूर करा : पाण्याच्या बाटल्यांमधील वास दूर करण्यासाठी पूर्णिया येथील कुशल गृहिणी गुडिया कुमारी यांनी काही उपाय सांगितले आहेत. सर्वप्रथम बाटली पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा. नंतर त्यात डिटर्जंट पावडर, डिशवॉशिंग लिक्विड किंवा डिश साबणाचे तुकडे घाला आणि गरम पाणीही टाका. ते 15 मिनिटे तसेच राहू द्या.
advertisement
advertisement
मानवी जीवनात पाणी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. माणूस अन्नाशिवाय जगू शकतो, पण पाण्याशिवाय नाही. पावसाळ्यात स्वच्छता राखणे विशेषतः महत्वाचे आहे. कारण या काळात आजारी पडण्याचा धोका जास्त असतो. शाळेपासून कॉलेज, ऑफिसपर्यंत सर्वजण पाण्याच्या बाटल्या वापरतात. म्हणून त्या स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.
advertisement