पोटाच्या समस्यांनी त्रस्त आहात? फाॅलो करा 'हा' घरगुती उपाय; अपचन-गॅसवर त्वरित मिळेल आराम!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
उष्णतेमुळे फक्त त्वचा नाही तर पचनशक्तीही प्रभावित होते. अपचन, गॅस, अॅसिडिटी, जुलाब अशा समस्या दिसतात. अशावेळी आहारात बदल आणि आयुर्वेदीक...
advertisement
जिल्हा रुग्णालयात आहारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सपना सिंह यांनी सांगितले की, आले, मिरी आणि पिंपळी यांच्या मिश्रणाला त्रिकटू म्हणतात. सकाळी रिकाम्या पोटी त्रिकटू सेवन करण्याची प्राचीन परंपरा आहे. यामुळे पोटाच्या दुखण्यापासून आराम मिळतो. याशिवाय, हे मिश्रण इतर अनेक रोगांवरही रामबाण उपाय म्हणून काम करते.
advertisement
advertisement
advertisement