School Admission : मुलांना शाळेत पाठवण्याचं योग्य वय काय? कोणत्या वर्षी टाकावं प्ले स्कूलमध्ये?

Last Updated:
15 जून पासून शाळा सुरु होत आहेत. त्यामुळे आपल्या मुलांचा शाळांमध्ये प्रवेश व्हावा यासाठी अनेक पालक सध्या प्रयत्न करत असतील. काहीवेळा पालक आपल्या मुलांना अत्यंत लहान वयातच शाळेत टाकण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यावयात मुलं ही नाजूक असतात आणि कमी वयातच शाळेत घातल्याने त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. तेव्हा मुलांना शाळेत घालण्याचं योग्य वय काय याविषयी जाणून घेऊयात.
1/5
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मुलांना शाळेत घालण्याचे योग्य वय कोणते याबाबत देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत. यानुसार इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलांचं किमान वय हे 6 वर्ष पूर्ण असायला हवं.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मुलांना शाळेत घालण्याचे योग्य वय कोणते याबाबत देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत. यानुसार इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलांचं किमान वय हे 6 वर्ष पूर्ण असायला हवं.
advertisement
2/5
भारतात नर्सरी म्हणजेच प्री स्कुलमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलांचं वय 3 ते 6 वर्षापर्यंत असावं. 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना पालक प्ले ग्रुप, नर्सरी आणि केजीमध्ये प्रवेश घेता येईल. 3 वर्षांच्या मुलांना नर्सरीमध्ये प्रवेश करता येईल. तर वयाच्या 6 व्या वर्षी मुलांना पहिलीत प्रवेश घेण्याची परवानगी आहे.
भारतात नर्सरी म्हणजेच प्री स्कुलमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलांचं वय 3 ते 6 वर्षापर्यंत असावं. 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना पालक प्ले ग्रुप, नर्सरी आणि केजीमध्ये प्रवेश घेता येईल. 3 वर्षांच्या मुलांना नर्सरीमध्ये प्रवेश करता येईल. तर वयाच्या 6 व्या वर्षी मुलांना पहिलीत प्रवेश घेण्याची परवानगी आहे.
advertisement
3/5
आसाम, गुजरात, पुदुच्चेरी, तेलंगणा, लडाख, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, हरियाणा, गोवा, झारखंड, कर्नाटक आणि केरळमध्ये पाच वर्षे पूर्ण झालेली मुलं पहिलीत प्रवेश घेऊ शकतात. तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मात्र पहिलीत प्रवेशासाठी सहा वर्ष पूर्ण असल्याची अट लागू आहे.
आसाम, गुजरात, पुदुच्चेरी, तेलंगणा, लडाख, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, हरियाणा, गोवा, झारखंड, कर्नाटक आणि केरळमध्ये पाच वर्षे पूर्ण झालेली मुलं पहिलीत प्रवेश घेऊ शकतात. तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मात्र पहिलीत प्रवेशासाठी सहा वर्ष पूर्ण असल्याची अट लागू आहे.
advertisement
4/5
अनेक पालक आपलं मुलं दोन वर्षांचं होत नाही तोवरच त्यांना शाळेत घालण्याचा विचार करतात. तेव्हा गुजरात हायकोर्टाने 3 वर्षांच्या खालील मुलांना प्री स्कुलमध्ये जाण्यास भाग पाडणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे.
अनेक पालक आपलं मुलं दोन वर्षांचं होत नाही तोवरच त्यांना शाळेत घालण्याचा विचार करतात. तेव्हा गुजरात हायकोर्टाने 3 वर्षांच्या खालील मुलांना प्री स्कुलमध्ये जाण्यास भाग पाडणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे.
advertisement
5/5
लहान वयात मुले मानसिक आणि शारीरिक परिपक्व नसतात. त्यामुळे कोवळ्या वयात त्यांना शाळेत टाकल्याने काही मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
लहान वयात मुले मानसिक आणि शारीरिक परिपक्व नसतात. त्यामुळे कोवळ्या वयात त्यांना शाळेत टाकल्याने काही मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement