Ladki Bahin Yojna: E-KYC करायला गेलात, पण OTP आला नाही? तुमचं अकाउंट बंद तर झालं नाही?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Maharashtra: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहेन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. सरकारी आदेशात म्हटले आहे की ई-केवायसीशिवाय मासिक मदत बंद केली जाईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
केवायसी प्रक्रिया करण्यासाठी महिलांना स्वतःचा आधार क्रमांक नोंदवावा लागतो. ज्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नोंदवून आधार प्रमाणीकरन करावे लागते. दोन्ही प्रक्रियेमध्ये संबंधित व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येतो. हा ओटीपी टाकल्यानंतरच केवासयी प्रक्रिया पूर्ण होते. मात्र ओटीपीच येत नसल्याने अनेक महिला या त्रस्त झाल्या आहेत.
advertisement