Mumbai Weather: मुंबईकर 12 ते 4 घरीच थांबा, पुढील 24 तासांसाठी धोक्याचा अलर्ट, आजचा हवामान अंदाज
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Weather: मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये उष्णतेची तीव्रता चांगलीच वाढली आहे. पुढील काही दिवस नागरिकांना उन्हापासून बचावासाठी काळजी घ्यावी लागेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सर्वच भागांमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे, प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलके आणि सैल कपडे परिधान करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. उष्माघाताची शक्यता लक्षात घेता, लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.










