IND vs SA 3rd T20 : सूर्याचा निर्णय चुकला? 3 तासांत कळणार! टीम इंडियात दोन शॉकिंग बदल

Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला आहे. या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये धक्कादायक बदल करण्यात आले आहेत.
1/8
5 टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडियाने पहिला सामना जिंकला तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला, त्यामुळे सीरिज 1-1 ने बरोबरीमध्ये आहे. सीरिजचा तिसरा सामना धर्मशालामध्ये होत आहे.
5 टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडियाने पहिला सामना जिंकला तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला, त्यामुळे सीरिज 1-1 ने बरोबरीमध्ये आहे. सीरिजचा तिसरा सामना धर्मशालामध्ये होत आहे.
advertisement
2/8
पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या बॅटिंगने संघर्ष केला. पण हार्दिक पांड्याच्या वादळी खेळीमुळे भारताला पहिल्या सामन्यात यश मिळालं. तर दुसऱ्या सामन्यात टीमची बॅटिंग पुन्हा एकदा अपयशी ठरली. तर बॉलरनीही 200 पेक्षा जास्त रन दिल्या.
पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या बॅटिंगने संघर्ष केला. पण हार्दिक पांड्याच्या वादळी खेळीमुळे भारताला पहिल्या सामन्यात यश मिळालं. तर दुसऱ्या सामन्यात टीमची बॅटिंग पुन्हा एकदा अपयशी ठरली. तर बॉलरनीही 200 पेक्षा जास्त रन दिल्या.
advertisement
3/8
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केल्याचं सूर्यकुमार यादवने सांगितलं आहे. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल हे दोघं या सामन्यात खेळत नाहीयेत. दोघांऐवजी हर्षित राणा आणि कुलदीप यादव या दोघांना संधी देण्यात आली आहे.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केल्याचं सूर्यकुमार यादवने सांगितलं आहे. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल हे दोघं या सामन्यात खेळत नाहीयेत. दोघांऐवजी हर्षित राणा आणि कुलदीप यादव या दोघांना संधी देण्यात आली आहे.
advertisement
4/8
जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणांमुळे हा सामना खेळू शकत नाहीये. बुमराह धर्मशालावरून थेट त्याच्या घरी गेला आहे. तर अक्षर पटेलला बरं नसल्यामुळे तो खेळत नसल्याचं सूर्यकुमार यादवने सांगितलं आहे.
जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणांमुळे हा सामना खेळू शकत नाहीये. बुमराह धर्मशालावरून थेट त्याच्या घरी गेला आहे. तर अक्षर पटेलला बरं नसल्यामुळे तो खेळत नसल्याचं सूर्यकुमार यादवने सांगितलं आहे.
advertisement
5/8
टीम इंडियासाठी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल यांचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. सूर्यकुमार यादवला मागच्या 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फक्त एक अर्धशतक करता आलं आहे, तर शुभमन गिलने मागच्या 17 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये फक्त एक अर्धशतक केलं आहे.
टीम इंडियासाठी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल यांचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. सूर्यकुमार यादवला मागच्या 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फक्त एक अर्धशतक करता आलं आहे, तर शुभमन गिलने मागच्या 17 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये फक्त एक अर्धशतक केलं आहे.
advertisement
6/8
फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारतामध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, त्या वर्ल्ड कपआधी टीम इंडियाच्या फक्त 8 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच शिल्लक आहेत, त्यामुळे सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांना सूर गवसणं टीम इंडियासाठी गरजेचं आहे.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारतामध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, त्या वर्ल्ड कपआधी टीम इंडियाच्या फक्त 8 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच शिल्लक आहेत, त्यामुळे सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांना सूर गवसणं टीम इंडियासाठी गरजेचं आहे.
advertisement
7/8
भारताची प्लेइंग इलेव्हन
भारताची प्लेइंग इलेव्हन
advertisement
8/8
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement