उरला फक्त 1 तास! ग्रहणापूर्वी करा 'हे' एक काम, नाही तर होईल मोठं नुकसान
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
वर्षातील पहिले चंद्रग्रहण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. भारतीय वेळेनुसार, ग्रहणाची सुरुवात दुपारी 3:20 वाजता होत आहे. ग्रहण सुरू व्हायला 1 तास उरला आहे.
advertisement
advertisement
अन्न आणि पाण्यात 'तुळशीची पाने' टाका: ग्रहणापूर्वीच्या 1 तासात घरातील दूध, दही, पिण्याचे पाणी आणि शिजवलेल्या अन्नामध्ये तुळशीची पाने किंवा कुश आवर्जून टाका. तुळशीमध्ये नैसर्गिक अँटी-रेडिएशन गुणधर्म असतात, जे ग्रहणाच्या काळात वातावरणात पसरणाऱ्या सूक्ष्म जंतू आणि नकारात्मक लहरींपासून अन्नाचे संरक्षण करतात. तुळशीशिवाय ठेवलेले अन्न ग्रहणानंतर 'अशुद्ध' मानले जाते आणि ते खाल्ल्याने आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मंदिराचे दर्शन टाळा: आता सर्व मंदिरांचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे देवाला स्पर्श करणे किंवा मूर्तीची पूजा करणे थांबवा. देवाला 'मानसिक' नमस्कार करा आणि मनातूनच प्रार्थना करा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)







