advertisement

T20 वर्ल्ड कप जिंकताच BCCI ने पेटारा उघडला! टीम इंडियाला तब्बल 131 कोटींचं बक्षिस जाहीर, संजूला किती मिळणार?

Last Updated:
BCCI announces 131cr cash prize : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2026 च्या आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील विजयी मोहिमेनंतर टीम इंडियाला 131 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केलं आहे.
1/8
टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाने सलग दुसरी ट्रॉफी नावावर केल्याने बीसीसीआय खेळाडूंच्या कामगिरीवर खुश आहे.
टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून ववर नाव कोरलं आहे. टीम इंडियाने सलग दुसरी ट्रॉफी नावावर केल्याने बीसीसीआय खेळाडूंच्या कामगिरीवर खुश आहे.
advertisement
2/8
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2026 च्या आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील विजयी मोहिमेनंतर टीम इंडियाला 131 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केलं आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2026 च्या आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील विजयी मोहिमेनंतर टीम इंडियाला 131 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केलं आहे.
advertisement
3/8
बीसीसीआयचे सचिव देवजित साकरिया यांनी याची घोषणा केली आहे. टीम इंडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना हे बक्षिस मिळणार आहे. त्यामुळे बक्षिसाची रक्कम समसमान वाटली जाईल.
बीसीसीआयचे सचिव देवजित साकरिया यांनी याची घोषणा केली आहे. टीम इंडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना हे बक्षिस मिळणार आहे. त्यामुळे बक्षिसाची रक्कम समसमान वाटली जाईल.
advertisement
4/8
टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला 6 ते 7 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सूर्यासह संजूला देखील समान रक्कम मिळेल.
टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला 6 ते 7 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सूर्यासह संजूला देखील समान रक्कम मिळेल.
advertisement
5/8
टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बोर्ड खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि निवडकर्त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि भविष्यात त्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा देतो, असं बीसीसीआयने म्हटलं आहे.
टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बोर्ड खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि निवडकर्त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि भविष्यात त्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा देतो, असं बीसीसीआयने म्हटलं आहे.
advertisement
6/8
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी 2024 मध्ये टीम इंडियाने 17 वर्षानंतर टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता, त्यावेळी बीसीसीआयने 125 कोटींचं बक्षिस जाहीर केलं होतं. आता 6 कोटी अधिक दिले गेले आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी 2024 मध्ये टीम इंडियाने 17 वर्षानंतर टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता, त्यावेळी बीसीसीआयने 125 कोटींचं बक्षिस जाहीर केलं होतं. आता 6 कोटी अधिक दिले गेले आहेत.
advertisement
7/8
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून भारताने प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकली आणि आयसीसी T20 विश्वचषक कायम ठेवणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला संघ बनला, असंही बीसीसीआयने म्हटलं.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून भारताने प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकली आणि आयसीसी T20 विश्वचषक कायम ठेवणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला संघ बनला, असंही बीसीसीआयने म्हटलं.
advertisement
8/8
दरम्यान, टीम इंडियाच्या विजयासह, भारत तीन वेळा आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनला आणि या स्वरूपाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांमध्ये आपलं स्थान आणखी मजबूत केलं, असंही बीसीसीआयने म्हटलंय.
दरम्यान, टीम इंडियाच्या विजयासह, भारत तीन वेळा आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनला आणि या स्वरूपाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांमध्ये आपलं स्थान आणखी मजबूत केलं, असंही बीसीसीआयने म्हटलंय.
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement