IND vs AUS : मुंबईचा पाचवा क्रिकेटर गंभीरच्या टार्गेटवर, दुसऱ्या T20 मध्ये शॉकिंग निर्णय, तुमचाही विश्वास बसणार नाही!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची सुरूवात अत्यंत खराब झाली आहे. 49 रनवर टीम इंडियाने 5 विकेट गमावल्या, पण त्यानंतर टीम मॅनेजमेंटने घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


