IND vs NZ : 19 धावांमध्ये 3 विकेट, रोहित, विराट, अय्यर सगळेच फेल, नंतर राहुलने पुढच्या 26 ओव्हरमध्ये न्यूझीलंडला फोडला घाम
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
राजकोटच्या मैदानावर न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाचा डाव गडगडला होता. टीम इंडिया ऑलआऊट होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण शेवटी डाव सावरला.
advertisement
advertisement
ज्यावेळेस गिल बाद झाला त्यावेळेस भारताच्या 99 वर 2 विकेट होते. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर मैदानात आले होते. हे दोघेही भारताचा डाव सावरतील असे वाटत होते. पण दोघेही म्हणजेच विराट 23 वर तर श्रेयस अय्यर 8 वर बाद झाला होता. त्यामुळे भारताचे 119 वर 4 विकेट पडले होते.त्यामुळे 99 पासून जवळपास 18 धावांमध्ये टीम इंडियाचे 3 विकेट पडले होते.
advertisement
advertisement







