IND vs PAK : ना पाऊस... ना उस्मान तारिक, कोलंबोमध्ये फक्त एकच गोष्ट टीम इंडियाला त्रास देणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरूवात होणार असून 6.30 वाजता टॉस होईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मोठ्या बाऊंड्रीमुळे फोर-सिक्सची संख्या कमी होते, आणि स्पिनरना मदत करणारी खेळपट्टी असल्यामुळे कोलंबोच्या मैदानात विजय मिळवण्यासाठी 160-170 रनचा स्कोअरही पुरेसा ठरतो, त्यामुळे भारतीय खेळाडूंना रन धावून काढण्यावर जास्त भर द्यावा लागणार आहे. जी टीम रनिंग बिटवीन द विकेट चांगली ठेवेल त्या टीमच्या विजयाची शक्यता सर्वाधिक असेल.







