T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचा करेक्ट कार्यक्रम, झिम्बाब्वेची एन्ट्री... टीम इंडियाचे 'नॉक आऊट' सामने ठरले!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजचे सामने आता शेवटच्या टप्प्यावर आले आहेत. आतापर्यंत सुपर-8 मध्ये 5 टीम क्वालिफाय झाल्या आहेत, तर अजूनही 3 टीमचा प्रवेश शिल्लक आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या ग्रुपमधून टॉप-2 टीम या सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. ज्यात त्यांचा सामना दुसऱ्या ग्रुपमधून आलेल्या टॉप-2 टीमविरुद्ध होईल. सेमी फायनलमध्ये विजय मिळवलेल्या दोन टीम 8 मार्चला टी-20 वर्ल्ड कपची फायनल खेळतील. सुपर 8 मध्ये प्रत्येक टीमला 3 पैकी 2 मॅच जिंकाव्या लागणार आहेत, म्हणजेच सुपर-8 ची स्पर्धा ही नॉक आऊटसारखीच खेळावी लागणार आहे, कारण एकही पराभव टीमला अडचणीत आणू शकतो.









