Indian Railway : भारतातील या 5 ट्रेनचं तिकीट चुकूनही बुक करू नका, जिवंतपणी 'नरकात जाल'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dirtiest Train Of India : भारतातील या 5 ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बऱ्याच तक्रारी आहेत. या ट्रेनने प्रवास करणं म्हणजे जणू नरकाचाच अनुभव आहे.
advertisement
advertisement
सहरसा-अमृतसर गरीब रथ ट्रेन : ही बिहार आणि पंजाबला जोडणाऱ्या महत्त्वाच्या गाड्यांपैकी एक आहे. तिच्या स्वच्छतेबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. ही ट्रेन देशातील सर्वात घाणेरड्या ट्रेनपैकी एक मानली जाते. या ट्रेनमध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे. घाणेरडं शौचालय, घाणेरडे केबिन आणि दुर्गंधीयुक्त सिंकच्या तक्रारी अनेकदा येतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement