Chanakya Niti : तुमच्या या सवयीच तुम्हाला करतील कंगाल, चाणक्यनीतीत सांगितल्यात त्या कोणत्या

Last Updated:
Chanakya Niti In Marathi : आम्ही तुम्हाला काही सवयींबद्दल सांगणार आहोत ज्यांचं वर्णन आचार्य चाणक्य यांनी गरिबीचं कारण म्हणून केलं आहे.
1/5
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी जीवन यशस्वी कसं करावं हे शिकवलं आणि अपयशाकडे नेणाऱ्या गोष्टीदेखील स्पष्ट केल्या. आम्ही तुम्हाला काही सवयींबद्दल सांगणार आहोत ज्यांचं वर्णन आचार्य चाणक्य यांनी गरिबीचं कारण म्हणून केलं आहे. 
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी जीवन यशस्वी कसं करावं हे शिकवलं आणि अपयशाकडे नेणाऱ्या गोष्टीदेखील स्पष्ट केल्या. आम्ही तुम्हाला काही सवयींबद्दल सांगणार आहोत ज्यांचं वर्णन आचार्य चाणक्य यांनी गरिबीचं कारण म्हणून केलं आहे. 
advertisement
2/5
चाणक्यनीतीनुसार जर घरात महिलांची स्थिती चांगली नसेल, तर धनाची देवी लक्ष्मी तिथं कधीही वास करत नाही. चाणक्य म्हणतात की घरात महिलांचा अनादर आणि गैरवर्तन केल्याने संपत्तीचे नुकसान होतं आणि तिथं राहणाऱ्या लोकांची बदनामी होते. 
चाणक्यनीतीनुसार जर घरात महिलांची स्थिती चांगली नसेल, तर धनाची देवी लक्ष्मी तिथं कधीही वास करत नाही. चाणक्य म्हणतात की घरात महिलांचा अनादर आणि गैरवर्तन केल्याने संपत्तीचे नुकसान होतं आणि तिथं राहणाऱ्या लोकांची बदनामी होते. 
advertisement
3/5
जे लोक अहंकारी असतात आणि इतरांना फसवतात ते आयुष्यभर गरीब राहतात. चाणक्य म्हणतात की कपटी लोकांनी थोड्या काळासाठी संपत्ती मिळवली तरी ती कधीही समृद्ध होत नाही. 
जे लोक अहंकारी असतात आणि इतरांना फसवतात ते आयुष्यभर गरीब राहतात. चाणक्य म्हणतात की कपटी लोकांनी थोड्या काळासाठी संपत्ती मिळवली तरी ती कधीही समृद्ध होत नाही. 
advertisement
4/5
लक्ष्मी अशा लोकांसोबत राहत नाही जे अपशब्द वापरतात. अशा लोकांना त्यांच्या चुकीच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे त्यांच्या नोकरीत किंवा व्यवसायात यश मिळत नाही. आर्थिक अडचणी त्यांच्या जीवनाचा सतत भाग असतात. 
लक्ष्मी अशा लोकांसोबत राहत नाही जे अपशब्द वापरतात. अशा लोकांना त्यांच्या चुकीच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे त्यांच्या नोकरीत किंवा व्यवसायात यश मिळत नाही. आर्थिक अडचणी त्यांच्या जीवनाचा सतत भाग असतात. 
advertisement
5/5
तुम्ही तुमचं किचन नेहमी स्वच्छ ठेवावं. स्वयंपाकघरात उरलेलं अन्न सोडल्याने देवी लक्ष्मी रागावू शकते. या परिस्थितीमुळे आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात. 
तुम्ही तुमचं किचन नेहमी स्वच्छ ठेवावं. स्वयंपाकघरात उरलेलं अन्न सोडल्याने देवी लक्ष्मी रागावू शकते. या परिस्थितीमुळे आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात. 
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement