Ganpati Visarjan : बाप्पा चालले गावाला! पण दहाव्या दिवशीच का? गणपती विसर्जनाची स्टोरी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ganesh Visarjan : अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. गणेश चतुर्थीपासून दहाव्या दिवशी बाप्पा गावाला जातात. पण दहाव्या दिवशीच का याचा तुम्ही विचार केला आहे का?
advertisement
advertisement
advertisement
अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा महाभारत लिहून पूर्ण झालं, तेव्हा बाप्पाचं शरीर स्थिर झालं होतं. 10 दिवस अजिबात हालचाल न केल्यामुळे बाप्पाच्या अंगावर धूळ, माती साचली होती. त्यानंतर बाप्पाने सरस्वती नदीत स्नान करून शरीर स्वच्छ केलं. त्यामुळे 10 दिवस गणपतीचा विधिवत पाहुणचार करून गणेशमूर्तीचं विसर्जन केलं जातं.
advertisement


