Maharashtra Board 12th HSC Result 2024 : बारावीत यंदाही मुलींचीच बाजी; कोणत्याही परीक्षेत मुलीच का अव्वल येतात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. बोर्ड परीक्षा असो वा स्पर्धा परीक्षा बऱ्यादा मुलीच परीक्षांमध्ये अव्वल येतात, हे तुमच्या लक्षात आलं असेल. पण असं का असतं?
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (Maharashtra Hsc Result) लागला आहे. बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. कोणत्याही शैक्षणिक परीक्षांमध्ये मुलीच अव्वल का येतात? याबाबत ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट या संस्थेने अभ्यास केला होता. बारावीचा निकाल इथे पाहा.
advertisement
advertisement
advertisement
संशोधनानुसार मुलं मोकळा वेळ आभासी जगात घालवतात. ऑनलाईन गेम खेळतात. इंटरनेटचा वापर जास्त करतात. त्यांना कुटुंबाकडून प्रोत्साहनही कमी मिळतं. मुली कुटुंबासह अधिक वेळ घालवतात. त्यामुळे कुटुंबाकडून चांगले गुण मिळवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळतं.
advertisement