Mobile Interesting Facts : मोबाईल फोन Restart केल्यानंतर तो जास्त Smooth कसा चालतो?

Last Updated:
Mobile Phone Restart : मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम आला की आपण तो रिस्टार्ट करतो आणि पाहाल तर त्याची समस्या लगेच दूर होतो. तो खूप चांगल्या प्रकारे चालू लागतो. हे कसं काय होतं? याचा विचार तुम्ही केला आहे का?
1/7
मोबाईल नवीन घेतला की तो खूप छान चालतो. पण काही दिवस सतत वापरल्यानंतर तो थोडा स्लो होतो, अडकतो, हँग होतो. मोबाईलमध्ये अशी कोणतीही समस्या आली की आपण सगळ्यात आधी तो ऱिस्टार्ट करतो आणि त्यानंतर तो पुन्हा एकदा स्मूथ, फास्ट आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय चालू लागतो. यामागे मोबाईलच्या सिस्टीमची काही महत्त्वाची कारणं आहेत.
मोबाईल नवीन घेतला की तो खूप छान चालतो. पण काही दिवस सतत वापरल्यानंतर तो थोडा स्लो होतो, अडकतो, हँग होतो. मोबाईलमध्ये अशी कोणतीही समस्या आली की आपण सगळ्यात आधी तो ऱिस्टार्ट करतो आणि त्यानंतर तो पुन्हा एकदा स्मूथ, फास्ट आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय चालू लागतो. यामागे मोबाईलच्या सिस्टीमची काही महत्त्वाची कारणं आहेत.
advertisement
2/7
स्मार्टफोन वापरताना अनेक अ‍ॅप्स बॅकग्राऊंडमध्ये चालू राहतात. जरी आपण अ‍ॅप बंद केलं तरी त्याचे काही प्रोसेस, कॅशे फाइल्स किंवा बॅकग्राऊंड सर्व्हिसेस सक्रिय राहू शकतात. हळूहळू या सर्व सेवांमुळे रॅम भरायला लागते आणि मग प्रोसेसरला फाइल्स आणि अ‍ॅप्स जलद लोड करण्यासाठी जागा कमी पडते. यामुळे मोबाइल स्लो होतो.
स्मार्टफोन वापरताना अनेक अ‍ॅप्स बॅकग्राऊंडमध्ये चालू राहतात. जरी आपण अ‍ॅप बंद केलं तरी त्याचे काही प्रोसेस, कॅशे फाइल्स किंवा बॅकग्राऊंड सर्व्हिसेस सक्रिय राहू शकतात. हळूहळू या सर्व सेवांमुळे रॅम भरायला लागते आणि मग प्रोसेसरला फाइल्स आणि अ‍ॅप्स जलद लोड करण्यासाठी जागा कमी पडते. यामुळे मोबाइल स्लो होतो.
advertisement
3/7
रिस्टार्ट करताच या सर्व बॅकग्राऊंड प्रोसेस बंद होतात आणि रॅम पुन्हा रिकामी होते. यामुळे सिस्टमला नव्याने आणि वेगाने काम करता येतं.
रिस्टार्ट करताच या सर्व बॅकग्राऊंड प्रोसेस बंद होतात आणि रॅम पुन्हा रिकामी होते. यामुळे सिस्टमला नव्याने आणि वेगाने काम करता येतं.
advertisement
4/7
दुसरं कारण म्हणजे कॅशे डेटा. प्रत्येक अ‍ॅप वापरतानाच तात्पुरत्या फाइल्स तयार करतो. वेळानुसार या फाइल्स वाढत जातात आणि सिस्टमवर भार वाढतो. रिस्टार्ट  केल्यावर अनेक तात्पुरत्या फाइल्स आणि लॉक झालेल्या प्रोसेस क्लिअर होतात.
दुसरं कारण म्हणजे कॅशे डेटा. प्रत्येक अ‍ॅप वापरतानाच तात्पुरत्या फाइल्स तयार करतो. वेळानुसार या फाइल्स वाढत जातात आणि सिस्टमवर भार वाढतो. रिस्टार्ट  केल्यावर अनेक तात्पुरत्या फाइल्स आणि लॉक झालेल्या प्रोसेस क्लिअर होतात.
advertisement
5/7
तिसरं म्हणजे सिस्टीम बग्स. दीर्घकाळ फोन वापरताना काही प्रोसेस नीट बंद होत नाहीत, तर काही एररमुळे सिस्टम अडकून बसते. रिस्टार्ट म्हणजे एकप्रकारची फ्रेश स्टार्ट. सिस्टीम पुन्हा शून्यापासून सुरू होते आणि लहान चुका आपोआप दुरुस्त होतात.
तिसरं म्हणजे सिस्टीम बग्स. दीर्घकाळ फोन वापरताना काही प्रोसेस नीट बंद होत नाहीत, तर काही एररमुळे सिस्टम अडकून बसते. रिस्टार्ट म्हणजे एकप्रकारची फ्रेश स्टार्ट. सिस्टीम पुन्हा शून्यापासून सुरू होते आणि लहान चुका आपोआप दुरुस्त होतात.
advertisement
6/7
याशिवाय नेटवर्क, वायफाय, ब्लूटूथ यांसारख्या सेवाही रिस्टार्टनंतर नव्याने जोडल्या जातात. त्यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारते आणि फोनची एकूण कार्यक्षमता वाढते.
याशिवाय नेटवर्क, वायफाय, ब्लूटूथ यांसारख्या सेवाही रिस्टार्टनंतर नव्याने जोडल्या जातात. त्यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारते आणि फोनची एकूण कार्यक्षमता वाढते.
advertisement
7/7
म्हणूनच तज्ज्ञ सुद्धा आठवड्यातून एकदा तरी फोन रिस्टार्ट करण्याचा सल्ला देतात. हे साधं पाऊल फोनचा वेग, बॅटरी परफॉर्मन्स आणि अ‍ॅप्सची कार्यक्षमता सर्व सुधारतं.
म्हणूनच तज्ज्ञ सुद्धा आठवड्यातून एकदा तरी फोन रिस्टार्ट करण्याचा सल्ला देतात. हे साधं पाऊल फोनचा वेग, बॅटरी परफॉर्मन्स आणि अ‍ॅप्सची कार्यक्षमता सर्व सुधारतं.
advertisement
Raj Thackeray :  'पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण एमएमआर...”
'पोटातली मळमळ ओकतायत”,‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त,“ संपूर्ण MMR...
  • पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण

  • पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण

  • पोटातली मळमळ ओकतायत!”, ‘बॉम्बे’ वादावर राज ठाकरे संतप्त, “आधी मुंबई, मग संपूर्ण

View All
advertisement