बीड : हिवाळ्याचा हंगाम सुरु होताच मराठवाड्यासह राज्यभरात शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळत आहेत. थंड हवामानामुळे अनेक पिकांची वाढ चांगली होत असल्याने या काळात भाजीपाला शेती सर्वाधिक फायदेशीर ठरते. तज्ज्ञांच्या मते, योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकरी हिवाळ्यातील काही महिन्यातच चांगला नफा कमावू शकतात
Last Updated: Oct 29, 2025, 13:39 IST


