मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये प्रचार सभा झाली. तेव्हा त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "काल परवा 2 भाऊ आले पण श्रीरामालाच विसरले,जो राम का नही वो किसी काम का नही."