मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईच्या घाटकोपरमध्ये सभा पार पडली. तेव्हा ते म्हणाले,"उबाठा वाल्यांनी हजारो कोटी रुपये काढून घेतले. चौकशी केल्यावर लक्षात आलं की जे नंबर दिले होते ते ऑटोरिक्षेचे होते. शेकडो टन कचरा ऑटोने नेल्याचं दाखवलं. कचरा खाणारी हे लोकं आहेत.कचऱ्यात पैसा खाणारी लोकं आहेत."
Last Updated: Jan 10, 2026, 20:51 IST


