आतले विरुद्ध बाहेरचे असा वाद ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री यांच्यात पेटलेला दिसत आहे. तेव्हा राज ठाकरें म्हणाले, बाहेरच्या राज्यकर्त्यांना मुंबईचे प्रश्न कधीच समजू शकणार नाहीत.यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
Last Updated: Jan 09, 2026, 21:24 IST


