मुंबई : हिवाळा सुरु होताच घराघरात तांदूळ किंवा शेवयांची गरमागरम खीर बनवली जाते. पण नेहमीचा स्वाद कंटाळवाणा वाटत असेल तर पौष्टिक अळीवची खीर नक्की करून पहा. अळीव हा हिवाळ्यात खास उपयुक्त मानला जातो. तो शरीरात उष्णता निर्माण करतो, ताकद वाढवतो आणि दिवसाची सुरुवात ऊर्जेने भरलेली ठेवतो. चला तर लगेच जाणून घ्या ही सोपी पण अत्यंत आरोग्यदायी रेसिपी.
Last Updated: December 11, 2025, 18:52 IST


