सूर्यदेवाने शनिदेवाचे घर का जाळले होते? मकर संक्रांतीला तीळ खाण्यामागे दडलीये \'ही\' थक्क करणारी कथा

पुणे : अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांतीचा सण येऊन ठेपला आहे. या सणात तिळाला विशेष महत्त्व दिले जाते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत एकमेकांना तिळगुळ देण्याची परंपरा आहे. संक्रांतीच्या निमित्ताने घराघरात तिळाच्या वड्या, तिळाच्या पोळ्या यांसारखे पदार्थ तयार केले जातात. याचबरोबर विवाहित स्त्रिया आपल्या ओवश्यांमध्येही तिळाचा वापर करतात. मात्र या सणात तिळालाच इतके महत्त्व का दिले जाते? संक्रांतीचा आणि तिळाचा नेमका काय संबंध आहे? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Last Updated: Jan 09, 2026, 13:26 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
सूर्यदेवाने शनिदेवाचे घर का जाळले होते? मकर संक्रांतीला तीळ खाण्यामागे दडलीये 'ही' थक्क करणारी कथा
advertisement
advertisement
advertisement