उल्हास नदीला आला पूर, तरी तरुण करताय मासेमारी, धक्कादायक VIDEO

Last Updated : राज्य
पावसामुळे बदलापूर येथील उल्हास नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ झाली आहे. प्रशासनाने नदी काठावर येण्यास बंदी देखील केली आहे. पण काही तरुण उत्साही बॅरीकेटवर चढून नदीकाठावर जात आहेत तर काही लोकं पुराच्या पाण्यात उतरून मासेमारी करत आहेत.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/राज्य/
उल्हास नदीला आला पूर, तरी तरुण करताय मासेमारी, धक्कादायक VIDEO
advertisement
advertisement
advertisement