प्रवाशांनो लक्ष द्या! रेल्वे प्रवासात चुकूनही घेऊन जाऊ नका 'हे' फळ, अन्यथा होईल ₹1000 दंड आणि 3 वर्षांची जेल!

Last Updated:

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक नियम बनवते. यापैकीच एक महत्त्वाचा नियम म्हणजे प्रवासात काय सोबत बाळगावे आणि काय नाही. प्रवासात अनेकदा लोक...

Indian Railways
Indian Railways
Why is coconut banned on trains : भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी नेहमीच काम करत असते. रेल्वेचे काही नियम आहेत, जे प्रवाशांना ट्रेनमध्ये काय सोबत घेऊन जाण्याची परवानगी आहे आणि काय नाही, हे सांगतात. अनेकदा प्रवासी प्रवासात काही फळे सोबत घेऊन जातात. जर तुम्हीही असे करत असाल तर थांबा, कारण ट्रेनमध्ये एक फळ नेण्यास बंदी आहे, ते जर तुम्ही चुकूनही सोबत नेले, तर तुम्हाला जेलमध्येही जावे लागू शकते.
हे फळ ट्रेनमध्ये चुकूनही नेऊ नका...
आम्ही नारळाबद्दल बोलत आहोत, ट्रेनमध्ये नारळ घेऊन जाण्यास बंदी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, नारळामुळे कोणती समस्या निर्माण होऊ शकते असा विचार कराल. नारळावर ट्रेनमध्ये पूर्णपणे बंदी का घालण्यात आली आहे. चला जाणून घेऊया आणि तसेच, यासाठी काय शिक्षा आहे?
इतक्या रुपयांचा दंड आणि तुरुंगवास
वाळलेल्या नारळाच्या बाहेर असणारी तंतुमय साल आगीचा धोका निर्माण करते. या कारणामुळे, तो ट्रेनमध्ये घेऊन जाण्यास मनाई आहे आणि जर तुम्ही किंवा कोणत्याही प्रवाशाने ट्रेनमध्ये प्रतिबंधित वस्तू नेल्या, तर रेल्वे त्यांच्याविरुद्ध कारवाई करते. रेल्वेनुसार, प्रतिबंधित वस्तू घेऊन गेल्यास 1000 रुपयांपर्यंत दंड, 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे नारळ घेऊन जाण्याची चूक कधीही करू नका.
advertisement
मराठी बातम्या/Viral/
प्रवाशांनो लक्ष द्या! रेल्वे प्रवासात चुकूनही घेऊन जाऊ नका 'हे' फळ, अन्यथा होईल ₹1000 दंड आणि 3 वर्षांची जेल!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement