TRENDING:

का बंद करताय? सगळ्यांची आवडती मराठी मालिका घेतेय निरोप, प्रेक्षकांना कोसळलं रडू

Last Updated:
Marathi Serial : बरोबर 2 वर्षांपूर्वी सुरू झाली ही मालिका, लोकांची आवडती होती, पण आता ती बंद होत आहे. याच्या शेवटच्या एपिसोडचं शूटिंग झालं आहे.
advertisement
1/7
का बंद करताय? सगळ्यांची आवडती मराठी मालिका घेतेय निरोप, प्रेक्षकांना कोसळलं रडू
गेल्या काही दिवसात काही नव्या मालिका आल्या, आणखी येत आहेत. त्यामुळे कित्येक मालिकांनी निरोप घेतला आहे आणि काही घेणार आहेत. अशीच एक मालिका जी लवकरच बंद होणार आहे.
advertisement
2/7
दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींचं लग्न आणि त्यानंतर लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात कशाप्रकारे बदल घडतात, मध्यमवर्गीय कुटुंबातील साध्या माणसांच्या आयुष्यातील चढ-उतार, लग्न, कौटुंबिक नातेसंबंध आणि भावनिक संघर्षावर आधारित ही मालिका.
advertisement
3/7
ही मालिका 18 मार्च 2024 मध्ये सुरू झाली होती. बरोबर 2 वर्षांनी ती निरोप घेत आहे. 29 मार्च 2026 चा त्याचा शेवटचा एपिसोड पाहायला मिळणार आहे.
advertisement
4/7
सलग स्लॉट लीडर ठरलेली ही प्रेक्षकांची आवडती मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचं शूटिंग झालं आहे.
advertisement
5/7
शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचं सेलिब्रेशन करतानाचे कलाकारांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
advertisement
6/7
ही मालिका निरोप घेत असल्याचं समजताच प्रेक्षकांना रडू कोसळलं आहे. आमची आवडती मालिका, इतक्या लवकर का बंद करत आहात? असं विचारत प्रेक्षकांनी रडणारे इमोजीही टाकले आहेत.
advertisement
7/7
ही मालिका आहे 'साधी माणसं'. स्टार प्रवाहवर संध्याकाळी 6.30 वाजता लागणारी ही मालिका. ज्यात  अभिनेत्री शिवानी बावकरने मीरा आणि अभिनेता आकाश नलावडेने सत्याची भूमिका साकारली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
का बंद करताय? सगळ्यांची आवडती मराठी मालिका घेतेय निरोप, प्रेक्षकांना कोसळलं रडू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल