TRENDING:

Salt : मिठामुळे लाखो भारतीयांचा मृत्यू, वापरण्याची चुकीची पद्धत ठरतेय जीवघेणी

Last Updated:
Salt cause death : मिठाशिवाय जेवणाची चव अपूर्ण वाटतं. पण चवीसाठी तुमचं आरोग्य धोक्यात घालू नका. मीठ खाल्ल्याने दरवर्षी 1.75 आपले प्राण गमावत आहेत.  
advertisement
1/7
Salt : मिठामुळे लाखो भारतीयांचा मृत्यू, वापरण्याची चुकीची पद्धत ठरतेय जीवघेणी
मिठाशिवाय जेवणाची चव अपूर्ण वाटतं. प्रत्येक पदार्थात मीठ आवश्यक मानलं जातं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे मीठ हळूहळू तुमच्या आरोग्यासाठी विष बनू शकतं.
advertisement
2/7
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, भारतीय दररोज जेवढे मीठ वापरत आहेत ते त्यांच्या गरजेच्या दुप्पट आहे. 
advertisement
3/7
डॉक्टरांच्या मते, एका व्यक्तीने दररोज जास्तीत जास्त 5 ग्रॅम मीठ सेवन करावं. पण उत्तर भारतात हे प्रमाण सुमारे 10 ते 12 ग्रॅमपर्यंत पोहोचतं, तर दक्षिण भारतात ते 8 ते 10 ग्रॅम असतं.
advertisement
4/7
भारतात सुमारे 2.2 कोटी लोक हृदयरोगाने ग्रस्त आहेत. भारतातील सुमारे 7 कोटी किशोरवयीन मुलं आधीच उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. दरवर्षी 1.75 लाख भारतीय अति प्रमाणात मीठ सेवनामुळे मृत्युमुखी पडत आहेत.
advertisement
5/7
आपल्या रोजच्या मिठाच्या सेवनापैकी 80% मीठ उर्वरित 20% मीठ बिस्किटे, नमकीन, चिप्स, सॉस, वेफर्स आणि इतर पॅकेज्ड पदार्थ अशा बाहेरील अन्नातून येतं.
advertisement
6/7
भारत सरकारने 2030 पर्यंत मिठाचा वापर 30% कमी करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यासाठी कर, जाहिरात नियंत्रण आणि जागरूकता पसरवून प्रयत्न केले जात आहेत. पण यासोबतच आपल्याला स्वतःलाही आपल्या सवयी बदलाव्या लागतील.
advertisement
7/7
सूचना : हा लेख फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. जो सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18मराठीने याची पडताळणी केलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Salt : मिठामुळे लाखो भारतीयांचा मृत्यू, वापरण्याची चुकीची पद्धत ठरतेय जीवघेणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल