खरं तर गुजरात टायटन्स चेन्नई विरूद्धचा सामना जिंकला असता तर त्यांचे गुण 20 झाले असते. या गुणांसह गुजरात टायटन्स क्वालिफाय सामना खेळणारी पहिली टीम ठरली होती. इतकं साध सोप्प समीकरण असताना देखील रवि शास्त्री मात्र गुजरातच्या नेट रटनेटवरच संपूर्ण मॅच काँमेंट्री करत असताना भाष्य करत राहिले.त्यामुळे रवि शास्त्रीकडून ही मोठी चूक घडली आहे.
advertisement
पॉईट्स टेबल पाहिला तर नेट रनरेटचा कुठेच जास्त वापर होत नसल्याचे दिसत आहे.कारण चारही संघाचे गुण एकदम वेगवेगळे आहे. आणि रनरेट बद्दल बोलायचं झाल तर मुंबईचा रनरेट हा सर्वाधिक आहे. बाकी संघाचा त्या तुलनेत खूपच कमी आहे.
आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मुंबई सारखेच जर दुसऱ्या कोणत्या संघाला गुण पडले तर त्यावेळेस नेट रनरेटच्या बळावर मुंबई आघाडीवर असेल आणि दुसरी टीम पिछाडीवर येईल.आता गुजरात 18 गुणांसह गुजरात पहिल्या स्थानी आहे. उद्या मुंबई विरूद्ध पंजाब यांच्यात सामना रंगणार आहे. जर मुंबई जिंकली तर तिचे 18 पॉईट्स होतील आणि ती पहिल्या क्रमांकावर येईल आणि जर पंजाब जिंकली तर ती टेबल टॉपला जाईल. आरसीबी देखील लखनऊ विरूद्ध जिंकली तर तिली देखील पहिल्या क्रमांकावर जाण्याची संधी आहे.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (क), जोस बटलर (डब्ल्यू), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, जेराल्ड कोएत्झी, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, अर्शद खान, प्रसीद कृष्णा
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): आयुष म्हात्रे, डेव्हॉन कॉनवे, उर्विल पटेल, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, दीपक हुडा, एमएस धोनी (w/c), नूर अहमद, अंशुल कंबोज, खलील अहमद