प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची उद्धव ठाकरेंच्या पक्षाशी युती आहे. मात्र त्यांना अद्यापही इंडिया आघाडीत घेण्यात आलं नाही. त्यावर आंबेडकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. इंडिया आघाडीची दारं वंचितसाठी बंद झाल्याचं आंबेडकरांनी सांगितलंय.