अवकाळीने राज्यभरातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलं आहे. अशात पणन मंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि त्यांनी भावनिक साद घातली. काय म्हणाले सत्तार?