प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकरांनी अमरावतीतून लोकसभेसाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे अमरावती मतदारसंघातली लढत आता चौरंगी झालीये. आनंदराज आंबेडकरांमुळे कुणाला फायदा, कुणाला फटका? कसं आहे अमरावतीतील जातीय समीकरण? त्याचा कुणाच्या मतांवर परिणाम होणार? बघूया...