
सांगली : प्रत्येक घरात चपाती किंवा पोळी बनवण्यासाठी आट्याचा वापर होतोय. दैनंदिन जीवनात गहू आटा हा रोजच्या वापरातील पदार्थ बनलाय. स्वयंपाक घर, हॉटेल, बेकरी या प्रत्येक ठिकाणी आट्याची गरज असते. आपल्या स्वयंपाक घरात पॅकिंगमधून येणारा गहू आटा नेमका बनतो तरी कसा? याबद्दलचं सांगलीतील आटा उद्योजक प्रशांत यादव यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: October 16, 2025, 14:29 ISTछत्रपती संभाजीनगर: फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज गावात दोन तरुण शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतीचा यशस्वी नमुना उभा केला आहे. प्रामुख्याने डोंगराळ आणि थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे पीक त्यांनी आपल्या शेतात फुलवले आहे. समाधान बलांडे आणि गणेश बलांडे या दोन भावांनी प्रत्येकी पाच गुंठे अशी दोघांनी मिळून दहा गुंठे क्षेत्रावर ही लागवड केली आहे. केवळ तीन महिन्यांतच या पिकातून सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. येत्या काळात उत्पन्नात आणखी 2 लाखांची वाढ होईल, असा विश्वास बलांडे यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केला आहे.
Last Updated: December 17, 2025, 20:06 ISTअमरावती : हिवाळ्याच्या दिवसांत थंडीमुळे अनेकांना तहान कमी लागते. याच काळात लोणची, पापड, चटपटीत पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. त्यात मीठ जास्त प्रमाणात असते. पण, आहारात जास्त मीठ घेतल्यास त्वचेला हानी पोहोचते. हिवाळ्यात आधीच हवामान कोरडे असल्याने त्वचेला इजा होते. मीठ जास्त प्रमाणात आहारात घेतल्यास ही समस्या अधिक वाढू शकते. आहारात मीठ जास्त घेतल्यास त्वचेच्या कोणत्या समस्या उद्भवतात जाणून घेऊया.
Last Updated: December 17, 2025, 19:04 ISTपुणे: आयटी क्षेत्रात तब्बल 29 वर्षांचा अनुभव, लाखो पगाराची नोकरी सोडून पुण्यातील आनंद अभ्यंकर यांनी कांदे पोह्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली आहे. विप्रो कंपनीत ते मॅनेजर होते. पण स्वतःच काहीतरी करायचं या इच्छेतून त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला. सध्या त्यांच्या ‘कांदे पोहे आणि बरंच काही’ या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत असून महिन्याला तब्बल 3 लाखांची उलाढाल होत आहे. त्यांच्या या प्रवासाविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
Last Updated: December 17, 2025, 18:35 ISTपुणे: पुणे शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढत आहे, धूर, धूळ आणि सूक्ष्मकानांच्या वाढत्या प्रमाणामुळे श्वसनाचे आजार वाढू लागले आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे मायकोप्लाजमा निमोनिया जिवाणूमुळे वॉकिंग निमोनियाचा संसर्ग नागरिकांमध्ये आढळून येतोय. याबद्दलची अधिक माहिती डॉ.अविनाश भोंडवे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
Last Updated: December 17, 2025, 17:39 ISTमुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईतील रेल्वे पायाभूत सुविधांच्या विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली
Last Updated: December 17, 2025, 16:45 IST