राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड विलीनीकरणावर बोलताना भावूक होत म्हणाले, "पुढाकार तर अजित दादांनी घेतला होता.त्यांचं नी माझं शेवटचं संभाषण झालं तेव्हा ते म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेव सगळं व्यवस्थित होईल"