महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेशी महाराष्ट्र हिताचा संवाद साधला. तेव्हा त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रावर महाराष्ट्रावर 11 लाखा कोटींचं कर्ज असल्याचे सांगितले.