TRENDING:

काँग्रेसनेच आधीपासून खतपाणी घातलं, 'त्या' मुद्यावरून मोदींचा थेट प्रहार

देश

दिल्ली : राष्ट्रीय अडचणींना सामोरं जाण्याऐवजी राजकारणासाठी त्याला लपवून ठेवण्यात आलं होतं. पण आम्ही हे आता याला थारा देणार नाही. 21 व्या शतकामध्ये जुन्हा राजकारणाचा भार टाकणार नाही. भारताच्या राजकारणामध्ये लांगूलचालन हे मोठं आव्हान ठरलं आहे. लांगूलचालनाचं राजकारण नवं नाही हे बीज भारताच्या स्वातंत्र्याच्या आधीपासून रोवलं गेलं, या लांगूलचालनाची वाढ करण्यास काँग्रेसने खतपाणी दिलं,असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.

Last Updated: April 08, 2025, 21:57 IST
Advertisement

जंक फूड खाल्ल्याने PCOD-PCOS होतोच का ? या गैरसमजावर स्त्रीरोग तज्ज्ञ काय सांगतात?

छत्रपती संभाजीनगर: सध्याला मुलींमध्ये आणि महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये PCOD आणि PCOS यांसारखे गंभीर आजार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. यामागे विविध अशी अनेक कारणं आहेत. तर नेमकी काय कारणे आहेत किंवा याच्यावर काय उपाय करावे, याविषयीची सविस्तर माहिती स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर पूजा कोहकडे सपकाळ यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितली आहे.

Last Updated: December 10, 2025, 14:04 IST

लग्नासाठी लागणाऱ्या रूखवतासाठीचं सामान 50 रूपयांपासून, मुंबईमध्ये कुठे आहे 'हे' दुकान

लग्नसराईला सुरुवात झाली असून सध्या बाजारपेठांमध्ये लग्न सामग्रीची खरेदी जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर दादर येथील ‘दत्तधुनी’ या दुकानात रुखवतासाठी लागणाऱ्या विविध पारंपरिक वस्तू अतिशय परवडणाऱ्या दरात उपलब्ध असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. डिसिल्वा रोडवर, सावरकर भाजी मंडईच्या समोर हे दुकान आहे. रुखवताच्या वस्तूंच्या किंमती येथे फक्त 50 रुपयांपासून सुरू होत आहे. नवरीच्या हातातली ‘सुरी’ येथे केवळ 50 रुपये, तर नवऱ्याच्या हातातली ‘कट्यार’ 100 रुपयांना मिळत असल्याने ग्राहक विशेष आकर्षित होत आहेत.

Last Updated: December 10, 2025, 13:43 IST
Advertisement

घरीच तयार करायचाय वैदर्भीय स्पेशल गोळा भात? मग ही रेसिपी पाहाच

चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्येही मोठी विविधता आहे. काही मैल अंतर पार केलं की त्यामधील वेगळेपण लक्षात येतं. विदर्भानंही स्वत:ची खाद्यसंस्कृती जपलीय. 'गोळा भात' हा अस्सल वऱ्हाडी पदार्थ संपूर्ण देशात चांगलाच फेमस आहे. हा गोळा भात कसा तयार होतो याची माहिती नागपूरचे दिग्गज मास्टर शेफ विष्णू मनोहर यांनी दिली आहे.

Last Updated: December 09, 2025, 18:05 IST

आंबिया बहारासाठी करा झाडे तयार, हिवाळ्यात असं करा संत्रा बागेचं पुनर्नियोजन, तज्ज्ञांचा सल्ला

कृषी

अमरावती : यावर्षी पावसामुळे संत्रा पिकाचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या संत्रा बागा देखील उद्ध्वस्त झाल्यात. आता जवळपास सर्वच शेतकऱ्यांची संत्रा बाग रिकामी झाली आहे. त्यामुळे आता झाडांची काळजी घेऊन आंबिया बहारासाठी झाडे तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी आता संत्रा बागेचे नियोजन नेमकं कसं असावं? याबाबत माहिती कृषी मार्गदर्शक आणि प्रगतशील शेतकरी मयूर देशमुख यांनी दिली.

Last Updated: December 09, 2025, 17:50 IST
Advertisement

पुणे तिथे काय उणे, नको ते द्या, हवे ते घेऊन जा…; गरजुंसाठी अनोखा उपक्रम

पुणे

पुणे: पिंपरी- चिंचवड महानगरपालिका नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवत असते. त्यापैकीच एक उपक्रम सध्या कमालीचा चर्चेत आला आहे. तो म्हणजे, नको ते द्या, हवे ते घेऊन जा हा उपक्रम ओंजळ फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे.

Last Updated: December 09, 2025, 16:55 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/देश/
काँग्रेसनेच आधीपासून खतपाणी घातलं, 'त्या' मुद्यावरून पंतप्रधान मोदींचा थेट प्रहार
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल