पुढे काय... लोकांनाही लागून राहिली उत्सुकता
पत्नीने त्याला आवाज देण्याचा खूप प्रयत्न केला, पण तोपर्यंत पती दूर निघून गेला होता. मागे राहिलेल्या पत्नीला काय करावे कळेना. "माझे पती मला विसरून पुढे निघून गेले". असे लोकांना सांगू लागली. तिथे जमलेल्या लोकांनाही आता पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहिली होती.
"प्रवासात, जास्त घाई नको रे बाबा!"
advertisement
थोड्या वेळाने पतीने मागे वळून पाहिले आणि पत्नी तिथे नसल्याचे त्याच्या लक्षात आले. तो लगेच परत हॉटेलच्या दिशेने निघाला. पतीला परत आलेले पाहून पत्नीने सुटकेचा निश्वास सोडला. ही सगळी गडबड घाईमुळे झाली होती. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी या घटनेवर "प्रवासात, जास्त घाई नको रे बाबा!" अशी प्रतिक्रिया दिली. या घटनेने हेच सिद्ध होते की प्रवासात घाई करणे किती महागात पडू शकते.
हे ही वाचा : बोंबला! 4 मुलांचे आईबाप, पती-पत्नी पडले एकाच तरुणीच्या प्रेमात, मग काय झालं तुम्हीच वाचा